Cover

Chanakya Neeti

B. K. Chaturvedi

Ungekürzt 9789369317486
5 Stunden 50 Minuten
Einige Artikel enthalten Affiliate-Links (gekennzeichnet mit einem Sternchen *). Wenn ihr auf diese Links klickt und Produkte kauft, erhalten wir eine kleine Provision, ohne dass für euch zusätzliche Kosten entstehen. Eure Unterstützung hilft, diese Seite am Laufen zu halten und weiterhin nützlichen Content zu erstellen. Danke für eure Unterstützung!

Vom Herausgeber

चाणक्य नीती हे , आचार्य चाणक्य, एक भारतीय सिद्धांतक , शिक्षक, तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आणि मौर्य सम्राटांचे थोर मार्गदर्शक यावर आधारित पुस्तक आहे. या पुस्तकात त्याच्या विचारसरणी आणि विविध परिस्थितींमध्ये असलेल्या कल्पनांचे चित्रण केले आहे जे आजच्या काळासाठीही समर्पक आहेत. चाणक्य , कौटिल्य किंवा विष्णू गुप्त म्हणूनही ते परिचित होते. प्राचीन तक्षशिला विद्यापीठाचे ते प्रख्यात व्याख्याता होते. अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्रात तज्ज्ञ होते. शिकवण्याबरोबरच त्यांनी मौर्य राजे, चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसरा यांनाही सल्ला दिला. चाणक्यने मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत आणि विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पुस्तकात लेखक बी. के . चतुर्वेदी यांनी अर्थशास्त्राविषयी आणि भारतीय राजकारणाविषयीच्या प्राचीन प्रबंधांचा तसेच आचार्य चाणक्यांचा विस्तृत सिद्धांतावर लक्ष केंद्रित केले आहे. प्राचीन भारतात लोक आपले जीवन कसे जगायचे याविषयीची माहिती आणि एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील भिन्न लोकांसह कसे वागले पाहिजे या आचरणांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.
Vom Herausgeber
चाणक्य नीती हे , आचार्य चाणक्य, एक भारतीय सिद्धांतक , शिक्षक, तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आणि मौर्य सम्राटांचे थोर मार्गदर्शक यावर आधारित पुस्तक आहे. या पुस्तकात त्याच्या विचारसरणी आणि विविध परिस्थितींमध्ये असलेल्या कल्पनांचे चित्रण केले आहे जे आजच्या काळासाठीही समर्पक आहेत. चाणक्य , कौटिल्य किंवा विष्णू गुप्त म्हणूनही ते परिचित होते. प्राचीन तक्षशिला विद्यापीठाचे ते प्रख्यात व्याख्याता होते. अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्रात तज्ज्ञ होते. शिकवण्याबरोबरच त्यांनी मौर्य राजे, चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसरा यांनाही सल्ला दिला. चाणक्यने मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत आणि विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पुस्तकात लेखक बी. के . चतुर्वेदी यांनी अर्थशास्त्राविषयी आणि भारतीय राजकारणाविषयीच्या प्राचीन प्रबंधांचा तसेच आचार्य चाणक्यांचा विस्तृत सिद्धांतावर लक्ष केंद्रित केले आहे. प्राचीन भारतात लोक आपले जीवन कसे जगायचे याविषयीची माहिती आणि एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील भिन्न लोकांसह कसे वागले पाहिजे या आचरणांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.
Veröffentlichungsdatum
01.07.21

Storyside IN